अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी सरकार देतयं आता अनुदान! Farmars Grant 2025
Farmars Grant 2025 शेतकरी हा भारताचा आत्मा मानला जातो. मात्र, निसर्गाच्या तडाख्यामुळे त्यांची परिस्थिती कायमच संकटात सापडलेली असते. कधी अतिवृष्टी, कधी पूर, तर कधी चक्रीवादळ — या सर्व आपत्तींचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. अशा वेळी सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत म्हणजे त्यांच्यासाठी एक दिलासा असतो. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच तीन शासन निर्णय जारी करत अतिवृष्टी व … Read more